Skip to main content

Posts

Showing posts from 2020

अशी घ्या काळजी आपल्या आरोग्याची

कोरोनाच्या या काळात बरेच वेळा आपण सर्व घरी असल्याने आरोग्याची काळजी घेत नाही, वजन वाढणे, हात पाय दुखणे, असे आजार सुरु होतात, यासाठी काही माझ्या वाचनात आलेल्या गोष्टी येथे सांगत आहे. घरगुती उपाय येथे सांगितले आहे.जर हे उपाय केले तर आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो.  घसा दुखत आहे ? घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.   कफ झाला  -असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो. तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,...

Vikas Agawane Calligraphy in marathi #vikasagawane

लॉकडाऊनमध्ये बिझनेस कसा वाचवाल?

★ लॉकडाउन काळात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे ओळखायला शिका.   शिवाजी महाराज गडावर सहा महिने राहिले होते तेथे राहून नियोजन करत होते त्यांनी त्यांची ताकद ओळखली यावर त्यांनी काम केलं आणि नंतर महत्त्वाचा निर्णय घेतला. ★ एक महत्त्वाचा विचार आहे की आपण काय करू शकतो या काळातच ठरवायला हवं  ★ लॉकडाउन काळात आपण तीन चुका नक्की केल्या असतील त्या कोणत्या हे आपण खालील प्रमाणे पाहू चूक क्र 1 चूक क्र 2 चूक क्र 3 ★ आज आपल्या भारतात जास्त जीवनावश्यक वस्तूंना महत्त्व दिलं जातं तर परदेशात चैनीच्या वस्तूंना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं होतं त्यामुळे त्यांचा जास्त करून पैशाचा वापर होतो तर आपल्या भारतामध्ये कमी पैशात वापर होतो. आपण जास्त करून जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येक जीवाला महत्व दिला आहे  ★ लॉकडाउन काय प्रॉब्लेम नाही किंवा आलेले खूप मोठं संकट नाही हा फक्त एक पोझ आहे यापेक्षा या काळात आपण खूप काही करू शकतो  या नंतर  भारत खूप वेगानं पुढे जाणार आहे. जे लोक विचार करतील आणि छान नियोजन करतील तेच पुढे जातील  ...

पुस्तकप्रेमींसाठी "अडीच हजार" दर्जेदार पुस्तके

📚 तुम्हीला रोज टीव्ही पाहून कंटाळा आला असेल तर खास पुस्तकप्रेमींसाठी 📖 सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free). आता वेळ आहे डाउनलोड करा आणि वाचा. 📕अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 📗 मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती! केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. Download करा, वाचा आणि Share करा. 1) http://www.esahity.com / 2) https://www.pdfdrive.com / 3) https://drive.google.com/drive/mobile/folders/1cEO5oQbeXneWvfsbV18RNUSZkJ_0BGPb 4) https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 5) https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 6) https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH ▪ जुने ...

मैत्रीचे नियम

सोशल नेटवर्किंग साईट्सवर जण या मोहजालात अडकताना मैत्रीचं पेव फुटलं आहे. बरेच दिसतात. यामुळे मैत्रीच्या सीमा विस्तारतात आणि विश्व समृद्ध होतं हे खरं असलं, तरी प्रत्येक जण या प्रकारची मैत्री निभावू शकतो असं नाही. कारण या मैत्रीचेही काही नियम आहेत. रोज एकमेकांना प्रत्यक्ष भेटणारे मित्रही काही पथ्यं पाळतात, त्याचप्रमाणे इथेही काही पथ्यं पाळायलाच हवीत.  आता परेशचं उदाहरण घेऊ. त्याचं कोणाबरोबर तरी भांडण झालं, पण काही काळानंतर परेशला वाईटही वाटलं. आता आपण फेसबुक वर भांडण झालेल्या मित्राशी चॅट करून हा वाद संपवून टाकू, असा विचार त्याने केला. त्याने फेसबुक अकाउंट उघडलं आणि ज्या व्यक्तीशी वाद झाले होते त्या व्यक्तीशी चॅट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीने आपलं अकाउंट ब्लॉक करून टाकलं आहे. या गोष्टी परेशला आणखी धक्का बसला. त्यानंतर तो दिवसभर विचार करत बसला. आपल्याला अनु फ्रेंड करण्याचं समोरच्याचं धाडस कसं झालं. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात सतत येऊ लागले. त्याला संताप आला.  ही भावना त्याच्या मनात इतकी तीव्र झाली की त्याने फेसबुकचं...