Skip to main content

लॉकडाऊनमध्ये बिझनेस कसा वाचवाल?

★ लॉकडाउन काळात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे ओळखायला शिका.  
शिवाजी महाराज गडावर सहा महिने राहिले होते तेथे राहून नियोजन करत होते त्यांनी त्यांची ताकद ओळखली यावर त्यांनी काम केलं आणि नंतर महत्त्वाचा निर्णय घेतला.
★ एक महत्त्वाचा विचार आहे की आपण काय करू शकतो या काळातच ठरवायला हवं 
★ लॉकडाउन काळात आपण तीन चुका नक्की केल्या असतील त्या कोणत्या हे आपण खालील प्रमाणे पाहू
चूक क्र 1
चूक क्र 2
चूक क्र 3
★ आज आपल्या भारतात जास्त जीवनावश्यक वस्तूंना महत्त्व दिलं जातं तर परदेशात चैनीच्या वस्तूंना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं होतं त्यामुळे त्यांचा जास्त करून पैशाचा वापर होतो तर आपल्या भारतामध्ये कमी पैशात वापर होतो. आपण जास्त करून जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येक जीवाला महत्व दिला आहे 
★ लॉकडाउन काय प्रॉब्लेम नाही किंवा आलेले खूप मोठं संकट नाही हा फक्त एक पोझ आहे यापेक्षा या काळात आपण खूप काही करू शकतो  या नंतर  भारत खूप वेगानं पुढे जाणार आहे. जे लोक विचार करतील आणि छान नियोजन करतील तेच पुढे जातील 

 
★ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही महत्वाचे लोकांशी संवाद साधा आधी त्याची चर्चा करा आणि त्यानंतर त्यावरती ॲक्शन घ्या 
★ नंतर एक गोष्ट नक्की घडणार आहे ते म्हणजे काही लोक खूप श्रीमंत होणार आहेत आणि काही लोक खूप गरीब होणार आहेत 
★ आज शिकण्याची वेळ आहे,भविष्याचा विचार करायला हवा 
आपण आज पण नवीन काही तरी काय करू शकतो त्याबद्दल विचार करायला हवा कसं करता येईल यावर विचार करायला हवा
★ इथून पुढे सुद्धा फ्रीलान्सर ची गरज भासणार आहे 
★ या काळात तुम्ही फॅमिली साठी,मित्रपरिवार यांना वेळ द्या त्यांना व्हिडिओ कॉल करा.तुमच्या बिजनेस मधले कोण तज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा करा संवाद साधा नेटवर्किंग मध्ये रहा 
★ तुमच्या एम्प्लॉय ला काहीतरी रोज नवीन काम, टास्क द्या. 
 त्यांना पैसे तुम्ही थोड्याफार प्रमाणात द्या 
 तुम्ही सकाळ-संध्याकाळी कामाचा पडताळणी घ्या,अशाप्रकारे मदत करू शकता. काय काम द्यायचं ते ठरवा 

 ★ नवीन गोष्टी तुम्ही करायला घ्या तुम्ही शिका, तुमच्या कामगारांना शिकवा त्याचा रोज पाठपुरावा घ्या
 ★ याच काळामध्ये किंवा आर्थिक मंदीच्या काळामध्ये नवीन कंपन्या उदयाला येत असतात उदा.  गुगल, फेसबुक, अमेझॉन,अलीबाबा या कंपनी अशा काळात उदयाला आल्या,की त्या काळात त्यांच्याकडे वेळ, पैसा कमी होता.
★ लॉकडाऊनच्या याच काळात तुम्ही तुमच्या गोष्टी, वस्तूचे खरे मार्केटिंग करायला हवे कारण तुमचा प्रतिस्पर्धक हा शांत बसलेला असणार त्यामुळे ही खरी वेळ आहे, जर तुम्ही लोकांच्या लक्षातराहिला तर लोक लॉकडाऊन नंतर तुम्हाला ओळखतील.
★ या काळात कोणत्या वस्तूचा चे उत्पादन करता येईल का ते पहा,  कशाप्रकारे करता येईल त्यामागे लागा, यातून लोकांना काम दिले गेले पाहिजे. जास्त कोणत्या वस्तूची मागणी याच्यावरती विचार करा आणि ती वस्तू मार्केटला आणून त्यात वर तुम्ही सेल्स करू शकता 
★ त्यानंतर विचार आहे तुमच्या कामगारांचा. तर जुने लोक ठेवून कामाला सुरुवात करा कारण नवीन लोक तुम्ही कसे भरती करणार जे भरती होतील ते जुन्या लोकांसारखे काम करू शकतील का याचा विचार करा, त्यांना हाताशी घेऊन काम करा  तर तुमची कंपनी त्यामध्ये व्यवस्थित काम करू शकेल  आता त्यांना थोडे पैसे द्या, त्यांना धीर द्या, परिस्थिती समजून सांगा. खात्री करून देते कोण याचाही पगार कापला जाणार नाही तुमच्याकडे कमी भांडवल आहे, व्यवसाय सुरळीत चालू झाला की पगार पण वेळेवर व्यवस्थित होतील असे सांगा

★ तुमचे कार्य करण्याची क्षमता ओळखा, व्यवस्थापन तुम्ही आजच करून ठेवा तुमचे प्लॅनिंग कशी असतील त्यानुसार टीम सोबत कमुनिकेशन करा 
★ नियोजन करून ऑटो सिस्टीम तयार करा आणि बिजनेस मध्ये प्रगती करण्यासाठी विचार करा 
तुमच्या जुन्या ग्राहकाच्या संपर्कात रहा, आणि नवीन ग्राहक मार्केटिंगकरून तयार करा, तुम्ही एखादीऑफर काढून आज बुकिंग करून ठेवा, त्याचे नियोजन करा, लॉकडाऊन हटले की मग नवीन जोशाने कामाला सुरू करू शकता
★कोणत्या गोष्टी, वस्तू तुम्ही या काळात सेल्स करू शकता का याचा विचार करून काम करा.नवीन कुठल्या गोष्टीचा संशोधन करता येईल का 
★ अकाउंट चेक करू शकता  यात दर वर्षी तुमचे उत्पादन कधी जास्त झाले, तर कमी कधी झाले ,याचा अभ्यास करू शकता, ज्या काळात जास्त उत्पादन होते,त्यापेक्षा जास्त उत्पादन होण्यासाठीकाय करता येईल याचे नियोजन करा
★ समाजात तीन प्रकारचे व्यवसायदार असतात त्यांची विचार करण्याची पध्दत खालील प्रमाणे
★ एक चांगला उद्योजक होण्यासाठी काय नवीन शिकण्याची गरज आहे ते पाहून नवीन गोष्टी शिका त्यानुसार एक  प्रोसेस आणि सिस्टीम तयार करा
या साठी नेटवर्किंग मध्ये रहा, तज्ञांचे मार्गदर्शन घ्या कारण आता सगळे लोक घरी फ्री आहे
★ तुमच्या ग्राहकांचा एक स्ट्राँग डेटाबेस तयार करूनत ठेवा.

( वरील सर्व माहिती श्री स्नेहल कांबळे यांच्या वेबिनर मधून घेतली आहे, तसेच या लेखातील फोटो देखील सरांच्या वेबिनर मधील आहे. 
श्री स्नेहल कांबळे सर हे एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर, प्रसिध्द बिझनेस कोच आहेत. )

Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...